स्फुट लेखन हे ललित, माहितीपर आणि आस्वादात्मक अशा तीन प्रकारात करता येते. पण एकंदरीतच स्फुट लेखन हे घाई गर्दीनं कराव लागणारं लेखन आहे. त्यासाठी लेखक हा नुसता बहुश्रुत असून भागत नाही तर त्याचं वाचन ही च[...]
हिच कॉकचे 'फ्रेन्झी' आणि 'द अदर' ,'द ईगल हॅज लॅन्डेड', 'कॅसाब्लान्का' अशा गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा चार्ल्स ब्रोस्नन सारख्या एके काळच्या 'रफ आणि टफ' माणसाचे कथा आणि काही गाजलेल्या चित्रपटांच्या नि[...]
पानिपतच्या युद्धाबद्दल वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं असं बरंच लिहिलं गेलं आहे. 1600 ते 1761 या कालावधीतील घडामोडींचा एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून घेतला गेलेला वेध म्हणजे ही कादंबरी आहे.
[...]
गेली पंचवीस वर्षे कोल्हापूर मध्ये वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या मित्रमंडळींबरोबर अलास्का सारख्या अनोख्या प्रदेशात सफरीचा योग आला व त्यातूनच उलगडले हे प्रवास वर्णन ...
सोव्हियत रशियाने अमेरिकेच्या अॅटमबॉम्बचे रहस्य कसे पळवले या सत्यघटनेवर आधारित पुस्तक आहे. लेखकाची अणुशक्ती एक मायावी राक्षसी','अदृश्य युद्ध' आणि 'हिटलरच्या मनोव्यापाराचा शोध घेणारे 'खलनायक दुस-या महाय[...]
दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धात सर्वसाधारण फ्रेंच माणसांनी हिटलरच्या सैतानी सत्तेपासून आपल्या देशाची मुक्तता करण्यासाठी जो अपार त्याग केला, दोस्त राष्ट्रांच्या प्रचंड संयुक्त सेनासंभाराला फ्रांस मध्[...]
फेंग म्हणजे पवन अर्थात वारा आणि शुई म्हणजे पाणी. पंचमहाभुतांपैकी दोन गोष्टींचा समन्वय साधणारे हे शास्त्र भारतीय पायावर उभारलेले आहे, असे सांगून डॉ. नरेंद्र सहस्रबुद्धे येथे फेंग शुई या वास्तुशास्त्रवि[...]
हिंदी चित्रपट सृष्टीत स्वताच वेगळेपण आणि त्यातून वेगळं स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक. हसत खेळत जीवनाच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणारे सहज सुंदर चित्रपट हे हृषिदांच वैशिष्ट्य! ते दिग्दर्शक आहेत तसेच सं[...]
सद्गुरू दादामहाराज सातारकर यांची नात व पू. बाबा महाराजांच्या ज्येष्ठ भगिनी कौसल्या गोरे यांनी सकाळ तसेच लोकमत या वृत्तपत्रातून सर्व संतांच्या जीवनावर प्रकाशित झालेल्या लेखमालांचे पुस्तक स्वरूप.
दुर्योधन.. महाभारतातील एक खलनायक.. पांडवांशी स्पर्धा करणारा.. महाभारतातील खलनायकांमधील श्रेष्ठ खलनायक.. दुर्योधन हट्टी, उद्दाम आणि 'ग' ची भाषा बोलणारा होता. कपट त्याच्या रोमारोमात भरलेलं होतं. त्याचं [...]
नर्मदा परिक्रमेवर लिहिलेल्या पुस्तकाच्या अनुभूतीतून वाचक जागे होत असतानाच लेखक जगन्नाथ कुंटे यांनी त्याचं चौथं पुस्तक 'कालिंदी' पुन्हा एकदा वेगळ्या विश्वात घेऊन जातं. दोन साधकांच्या प्रवासाची ही कल्पन[...]
लेखक स्वतः एक वाघू असून लहानपणापासून ते खंडोबाच्या जागरणाचा कार्यक्रम करतात. जागरण ही लोक कला आहे व तिच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच समाजाच्या पदरात बरेच काही चांगले टाकता येते. माणसाला भल्याबु-या गोष[...]
गांधारी.. महापतिव्रता.. सत्यप्रिय.. आपला पती आंधळा असल्याचे कळताच स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेणारी... पतीला पुत्र मोहापासून दूर राहण्याचा सतत सल्ला देणारी... दुर्योधनाला 'जिथे धर्म तिथे जय' असा [...]
माहितीचा अधिकार ' हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामान्य नागरिकाला मिळालेलं एक फार मोठं शस्त्र आहे. जनतेला लाभलेलं हे एक मोठं सामर्थ्य आहे. त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर आजच्या परिस्थितीत परि[...]
शतकानुशतके असंख्य माणसं नर्मदापरिक्रमा करीत आली आहेत. जगन्नाथ कुंटे हा असाच एक परिक्रमावासी.पण तो केवळ ’धार्मिक-आध्यत्मिक’ ओढीने निघालेला भाबडा भाविक नसून मोकळ्या मनानं अनुभूतीला सामोरं जाणारा शोधयात्[...]
पाणीच खरं पण ते गटारातून वाहिलं तर ते गटारगंगा म्हणून त्याज्य ठरतं पण तेच गंगेतून वाहिलं तर ते पवित्र गंगाजल होऊन माणसाची देहाशुद्धी करून पाप धुवून टाकतं, पण तेच पाणी संत चरणाला अथवा श्रीहरी चरणाला स्[...]
प्रपंचात राहून साधना करता येते.. अगदी सहजतेने.. हे कसं साध्य करायचं, याचा अनुभवसिद्ध साधनामार्ग सांगणारं हे कथन..
जगन्नाथ कुंटे यांनी सांगितलेली साधनामार्गावरच्या प्रवासाची, त्यातील विलक्षण अनुभवांची[...]
ज्येष्ठ पत्रकार व लेखक विजय कुवळेकर यांच्या स्तंभ लेखनाचे हे तिसरे पुस्तक! 'पैलू' आणि 'संवाद' या स्तंभलेखनाप्रमाणेच 'प्रतिमा' मधील लेखनही त्यातील सहजता, प्रसन्नता आणि चिंतनशीलता या मुळे वाचकांचे मन आक[...]
मराठी रंगभूमीवरील एक लक्षवेधी नाटक.. सुख आणि दुःख निर्णय आणि प्रतिक्रिया.. जीवन आणि मृत्यू .. या सा-यांमध्ये प्रवाही असतं एक अंतर.. त्यात वावरत असतात माणसं.. आपल्या आपल्या धारणा घेऊन .. अशा भिन्न धारण[...]
रहस्यकथा हा कथाप्रकार लिहिणं हे वाटतं तितकं सोपं नाही. या कथासंग्रहात लेखकानं काही पाश्चात्य कथाना भारतीय वातावरणाचा साज चढवलाय तर काही पाश्चात्य वातावरणातच ठेवल्या आहेत. असं असलं तरी त्या वाचकाला हाद[...]
ह्या कथा नुसत्याच रम्य नसतात, तर त्यातून युद्धाच्या विविध पैलूंच दर्शन घडतं. दुसर्या महायुद्धात युरोप अमेरिकेतील तरुण पिढी कापली गेली. दोन्ही बाजूच्या सैनिकांनी अतुलनीय शौर्य दाखवलं. त्या युद्धातील ह[...]
नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते.. साहित्यिक कलावंत सुरेश खरे यांच्या प्रतिभेचा हा एक वेगळा आविष्कार.. जीवनातील छोट्या छोट्या घटना प्रसंगापासून व्यापक समस्यांपर्यंत विविध विषयांचा वेध घेणारा.. मिश्कील .. ग[...]
नर्मदा परिक्रमेचं हे कथन लेखक जगन्नाथ कुंटे यांनी पहिल्यांदा केलेल्या परीक्रमेचे अनुभव यापूर्वी त्यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. 'साधनामस्त' मध्ये त्यांच्या चौथ्या परीक्रमेचे अनुभव आले आहेत.
[...]
एके काळी पडद्यावर गाजलेले हे चित्रपट. सेव्हन मिनिट्स, गॉड फादर, जॉज, ह्या चित्रपटानी गल्ल्याच्या बाबतीत इतिहास घडवला. अशाच आणखी काही चित्रपटांच्या कथा ही इथे वाचायला मिळतील. आता हे चित्रपट वेगवेगळया व[...]
लेखकाने त्याच्या पाठदुखीच्या दुर्धर दुखण्यावर केलेल्या उपचारांची व अनुभवांची ही कहाणी प्रामाणिकपणे इतरांच्या उपयोगी पडावी म्हणून मांडली आहे. लेखकाने पाठदुखी पुढे हार न मानता अक्युप्रेषर व योग या दोन्ह[...]
स्कूल डेज अर्थात माझ्या आठवणीतलं नवोदय विद्यालय हे शबनम पठाण हिचे पुस्तक. केंद्र सरकारच्या योजनेनुसार देशभर नवोदय विद्यालये स्थापन झाली. या विद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षा घेऊन गुणवान विद्यार्थ्यांना न[...]
राजू फातरफेकर हा एक महाविद्यालयीन तरूण. त्याला हिरो बनावं असं वाटत असतं. त्याला ते जमत नसतं. मुलींशी बोलावं असं त्याला वाटतं पण तेही त्याला जमत नसतं. मग एक चमत्कार होतो. त्याच्या आयुष्यात तीन तीन मुली[...]
मृत्यूवर विजय मिळवायला निघालेल्या राणी शीबाच्या अथक संघर्षाची ही कहाणी जेवढी हेलावून सोडणारी आहे तेवढीच ती प्रेरक ही आहे. जीवन व मृत्यूवर विजय मिळवणे यातील आध्यात्मिक बाजू 'द अवेकनिंग' वाचकांना नक्की [...]
फल ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन जर मानवी जीवन अधिक सुखी करता आलं तर करावे, निदान तसा प्रयत्न तरी करावा, अशी धारणा असलेले डा. रा.का. बर्वे यांच्या चार तपांच्या व्यासंगातून व साधनेतून साकार झालेला हा मौल[...]