'आई समजून घेताना' हे उत्तम कांबळेंचे पुस्तक वाचताना आणखी एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी ताणत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. लेखक[...]
सदाशिव अमरापूरकर आणि आनंद विनायक जातेगांवकर लिखित ‘अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ’ हे पुस्तक रिचर्ड बोलेस्लाव्हस्की यांच्या ‘अॅक्टिंग - द फर्स्ट सिक्स लेसन्स’ या पुस्तकावर आधारित आहे. एकाग्रता, भावनांची स[...]
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे राजभूषण आहेत. त्यांची धडाडी, राजनीतिनिपुणता, धर्मनिष्ठा, द्रष्टेपणा, नेतृत्व या गुणांमुळे मराठी जनतेने त्यांना राजेपद बहाल केले. स्वराज्याच्या उभारणीसाठी शिवाजी [...]
तळागाळातील बहिष्कृत समाजाला आत्मविश्वास आणि संघर्षांची प्रेरणा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्पृश्यता निवारणापासून शिक्षणापर्यंतचे कार्य महाराष्ट्राला आणि भारताला नव्याने सांगण्याची गरज नाही. ड[...]
देशाची प्रगती ही वेगवेगळ्या क्षेत्रांतील विकासाशी संबंधित असते. कृषी, औद्योगिक ही त्यापैकी महत्त्वाची क्षेत्रे आहेत. देशातील अर्थव्यवस्था समतोल राखण्यासाठी कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले जाते. स[...]
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १९६०-७० चे दशक हे सर्वच आघाड्यांवर स्थित्यंतराचे ठरले. सामाजिक, राजकीय आर्थिक क्षेत्रातील बदलाचे वारे, दुष्काळ, महागाई, भ्रष्टाचार याचा जोर, नव्या चळवळींचा उदय अशा अवस्थांच[...]
परिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही आनंद विंगकर यांची कादंबरी केवळ सुन्न करत नाही, त[...]