भारतातील प्रत्येक राज्याची संस्कृती, बोली भिन्न आहे. तरी भारतीय म्हणून सर्व जातीधर्माचे लोक एकोप्याने राहतात. या विविधतेतील एकतेचा धागा अनेक लेखकांनी कादंबरीत गुंफला आहे. भारतीय लेखकांनी आपल्या देशाती[...]
आई...
भाषेतला सर्वांत जास्त वापरला जाणारा शब्द. जीवनातलं सर्वांत जास्त गौरवलं जाणारं नातं.
आई...
कोणाला दिसतो तिच्यात ईश्वराचा अंश. काहींना आढळतो तिच्यात माणसाच्या संस्कृतीचा सारांश. एकूणच आई[...]
सौदी अरेबियाने जुंदाल या दहशतवाद्यास भारताच्या ताब्यात दिले. दिल्ली पोलिसांनी अटक करून कोठडीत ठेवले. तेव्हापासून पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या कारवायांबाबतच्या बातम्यांचे पेव फुटले आहे. दहशतवाद्यांच्या [...]
तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. या [...]
बेरडांनी चोरी करावी, प्रतिष्ठितांची चाकरी करावी, पोलिसांच्या लाथा खाव्यात. हेच त्यांचे जीवन- लाचार, दरिद्री!
देवीला सोडलं म्हणून या देवदासी-वेश्या. पण त्यांच्यामुळेच समाजातील अनेकींचं पतिपतापण शाबू[...]
'कविता पोटात वाढत असते तेच बरं असतं
ती तेव्हा आपली असते अन् तेच खरं असतं.
कविता जन्माला आली
की सापडते माणसांच्या तावडीत
अन् माणसाळते...’
एकीकडे हे सांगत असतानाच अंबरीश मिश्रांमधला कवी,
’कागदाच्य[...]
आल्फ्रेड हिचकॉक म्हणजे संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट. अर्थात संदेहाशिवाय चित्रपटांतील इतरही अनेक तंत्रमंत्रांचाही तो ’मास्टर’ होता. त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत असताना त्या[...]
एका राष्ट्रीयीकृत बँकेतील इलाही महमूद सुभेदार नावाच्या अधिकार्याची ही कहाणी आहे. त्याच्या विचारांची, इच्छांची, स्वप्नांची, कृत्यांची, नैराश्याची आणि निश्चयाचीही. कुठलीच कहाणी फक्त एका माणसाची असू शकत[...]
घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं...
पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडा[...]
गुणगुणणारे छोटे छोटे कीटक असोत वा रंगबिरंगी पक्ष्यांचे थवे, समुद्राचे गहिरे तरंग असोत वा आकाशाची मुग्ध निळाई, निसर्गाच्या सा-याच रूपांवर रेचेलनं मनापासून प्रेम केलं... आणि म्हणूनच मानवानं केलेला कीटकन[...]
लिफ्टमन असो वा मोटार कंपनीचा डेप्युटी जनरल मॅनेजर; केवळ वयानं वाढलेला मंदबुद्धीचा तरुण असो वा ’आईपण’ जपू पाहणारी घटस्फोटिता; स्पर्धेच्या युगात सारं काही पणाला लावू पाहणारी शाळकरी मुलं असोत वा महानिर्व[...]
अण्वस्त्र विनाशकारी आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. पण अणुवीज ती स्वच्छ, स्वस्त, सुरक्षित असा आपला भाबडा विश्वास! ' उच्च तंत्रज्ञान ' लष्करी गुपितं ' या नावाखाली तुमच्या - आमच्या जीवाशी कसला खेळ चालला आह[...]
मिलिंद गुणाजी म्हणजे एक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा कलंदर कलावंत. मळलेली वाट सोडून वेगळी वाट तुडवण्याचा त्यांचा स्वभाव. अशा वेगळया वाटेने ते दर्याखोर्यातून, शहराबंदरातून, गडकोटावर, सागरकिनार्यावर, नदीतट[...]
आजच्या परिस्थितीच्या संदर्भात हे विचार जागरण. भारतीय वेद , उपनिशदांपासून फुले- आगरकरांपर्यंत , चीनी तत्त्वज्ञ कन्फ्यूशिअस, अरबी तत्त्वज्ञ अल - किडी , इब्ज - सीना, हेगेल, स्मित , काँत आणि स्पेन्सर, फ्र[...]
'गॉन विथ द विंड’, 'द गॉडफादर’, 'कॅसाब्लांका’, 'सायको’, 'लाॅरेन्स ऑफ अरेबिया’, '२००१ : अ स्पेस ओडिसी’ हे हॉलिवूडमध्ये गाजलेले सहा चित्रपट. जागतिक चित्रपटांच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या या कलाकृतींच्या [...]
अर्थशास्त्राचा सिद्धांत सांगणारं लेखक अच्युत गोडबोले यांचं हे पुस्तक अर्थशास्त्राच्या उगमापासून ते वर्तमानकाळपर्यंतचा हा इतिहास आहे. हे पुस्तक अर्थशास्त्राकडे सर्वसमावेशक दृष्टीनं पाहायला शिकवतं. अवघड[...]
476 साली भारतात आर्यभट नावाचा महाबुध्दिमान खगोलशास्त्रज्ञ जन्माला आला. 'आर्यभटीय' हा त्याचा ग्रंथ प्राचीन भारतीय खगोलशास्त्राचा अमूल्य ठेवा आहे. भारताच्या परमोत्कर्षाच्या काळात लिहिलेला हा ग्रंथ आहे. [...]
आर्य कोण होते?कोठून आले? या प्रश्नावर केवळ भारतात नव्हे, तर जगभरच्या विद्वानांत वाद आहेत. पुरातत्त्व, ग्रंथ, आणि भाषाशास्त्रीय तत्त्वज्ञानाच्या आधारे या प्रश्नांचा शोध घेणारे हे पुस्तक.
त्याचा स्वर लोकमान्य टिळकांच्या कानी पडला आणि तो 'नारायण राजहंस' चा बालगंधर्व झाला. त्यांच्या संगीताच्या अमृतधारांत दोन - तीन पिढ्या सुखावल्या. त्याच्या जीवनातल्या काळ्या सावल्या पाहून त्या दुखावल्या.[...]
प्रियाने कवितेपासून कादंबरी-लेखनापर्यंत लेखनाचे सर्व प्रकार हाताळले.यात वृत्तपत्रातले हुकमे हुकूम सदर-लेखनही होते.
अनुभव घेण्याच्या व त्यांवर सवेदनशील चिंतन करण्याच्या तिच्या सवयीमुळे सदर-लेखनातही [...]