स्वातंत्र्योत्तर काळातील पन्नास वर्षांत महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, तंत्रवैज्ञानिक, अशा अनेक क्षेत्रांत घडामोडी होऊन प्रचंड स्थित्यंतर झाले.
या सर्वांचा एक[...]
दिवसाकाठी २० मिनिटे म्हणजे काहीच नव्हे... या २० मिनिटांचा व्यायाम तुमचे आयुष्य बदलू शकेल ! आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे कार्यक्षम असूच शकत नाही. अशी कार्यक्षमता असणारी व्यक[...]
कराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी,साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजीत थैमान घालतात.त्याची ही प्रत्यक्षदक्षी कहाणी.परदेशी पर्यटक,श्रीमंत मंडळी यांची गर्दी असलेल्या कुलाब्यातील लिओपोल्ड कॅफे[...]
लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्[...]
भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळात श्री. जसवंतसिंग यांनी आपल्या कार्याने वेगळाच ठसा उमटविला. विशेषत: अणुचाचण्या केल्यावर जो जागतिक गदारोळ भारताविरुद्ध झाला, तो त्यांनी शमवला. इतकेच नव्हे,[...]
इंग्रजी भाषा शिकण्यासंबंधीची धास्ती कमी करणारे पुस्तक’
माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, स्पर्धात्मक परीक्षार्थी व इंग्रजीचे अभ्यासक अश्या सर्वांना उपयुक्त वाटावा अशा रीतीने [...]
हा आहे त्यांचा शब्दबद्ध केलेला जीवनप्रवास. भरलेल्या घरात लहानपणापासून एकटे पडलेले रविंद्र आपल्या कवितांमध्येच रमणारे, कवितांसाठी प्रेरणा देणाऱ्या भाभिरणींमुळे मिळालेली उभारी आणि त्यांच्या जानामुळे परत[...]
साधे, सामान्य जीवन जगत असतानाच मित्राचा खून केल्याचा आरोप येतो आणि स्वप्नातही कधी तुरुंग न पाहिलेल्या डॅनी कार्टराइटला २२ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा होते. तुरुंगातून बाहेर येतो आणि तिच्या साथीने नाव[...]
ब्लादिमीर पुतिनच्या राजवटीतल्या, घायाळ करणार्या आणि हादरवून टाकणार्या सत्यांना अॅना पोलितकोवस्क्याने तिच्या आधीच्या आणि या डायरीत ज्या प्रकारे उघड केलं आहे, त्यावरून तिला केव्हाना केव्हा कोणीतरी मा[...]
Mariam is only fifteen when she is sent to Kabul to marry Rasheed. Nearly two decades later, a friendship grows between Mariam and a local teenager, Laila, as strong as the ties between mother and dau[...]
रोजच्या व्यवहारात विज्ञानावरील अनेक शब्द, संज्ञा वापरल्या जातात. शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्याक्रमात विज्ञानावर आधारित अनेक सिद्धांत व उपकरणे अभ्यासली जातात; परंतु त्यांचे अर्थ कित्येकदा माहीत नसतात. [...]
-हुमॅटॉइड आर्थ्रायटिसच्या असह्य वेदनांमुळे रुग्णाला आपलं शरीर म्हणजे टिकटिक करणार बॉम्ब आहे, जो कधीही फुटेल असं वाटू लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण स्वत:च्या शरीरावर प्रेम करतो. तेच [...]
मी भक्ष किंवा बळी ठरण्याचं नाकारते - जॅकलिन गोल्ड जॅकलिन गोल्ड ही 'अॅन समर्स', या एका प्रचंड यशस्वी किरकोळ विक्री दुकानांच्या साखळीची धडाडीची मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. `कॉस्मोपॉलिटन' मासिक आणि `डे[...]
महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या प्रयोगप्रेमी द्राक्ष बागायतदारांनी व छांदिष्ट प्रयोगवीरांनी गेल्या पंचवीस वर्षात केलेल्या नानाविध प्रयोगांच्या निष्कर्षांवर आधारित अशी ही प्रयोग-माहिती-पुस्तिका आहे. आतापर[...]
सुगरणपणाला हा त्या घरच्या आनंदाचा, सौख्याचा मुख्य आधार असतो. मग ती स्त्री कोणत्याही काळातली असो. नवपरिणत वधूच्या 'सुगरण’पणाकडे सासरच्या प्रत्येकाचं लक्ष असतं. त्यामुळे आपण स्वत: तयार केलेल्या पाककृती [...]
आजची स्वप्ने' ही प्रत्येक मुनष्याला हवीहवीशी वाटणारी असतात. त्यांच्याविषयी आपुलकी असते. आजचे स्वप्न हे क्षणभंगुरच असते. शेवटी ते स्वप्नच असते.
गुलाबाला मुळात काटे नसावेत. पण सार्या कवींनी आपआपल्य[...]
आलेख' हा रणजित देसाईंचा ग्रामीण जीवनावर आधारित कथांचा संग्रह.
गाव वरवर जरी शांत वाटले तरी अंतरंगात कितीतरी घडामोडी चाललेल्या असतात.
गावची चावडी, पार, हिरवेगार मळे, चिरेबंदी वाडे, गरिबाची झोपडी, डोंग[...]
जर तेरा वर्षं पूर्ण होण्यापूर्वीच, सातवीतूनच शाळेला रामराम ठोकून, एका अडाणी, मंदबुद्धी आणि दुप्पट वयाच्या माणसाबरोबर तुझी गाठ बांधली गेली, अंगावर दूध पिणारं एक मूल असतानाच दुस-याची चाहूल लागली आणि पाह[...]
या कथासंग्रहातून अशोक कोळी यांनी खानदेशाच्या शेतकी जीवनाची सर्वांगीण व्यथा आणि कथा महात्मा फुलेंच्या वास्तवशैलीचा वारसा स्वीकारुन अत्यंत उत्कटपणे चित्रित केली आहे. शेतीच्या वर्तमान अवस्थेचे व शेतक-यां[...]
"आत्मचरित्राची वाङ्मयीन दृष्ट्या सर्वांगीण आणि तात्त्विक चर्चा करणारा स्वतंत्र असा ग्रंथ नव्हता. त्या दृष्टीने 'आत्मचरित्र मीमांसा’ हा मराठीतील पहिलाच ग्रंथ.
आत्मचरित्राच्या प्रेरणा, विषय, लेखनाची [...]
शंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक स्थान मिळवून आहे. त्यांचे चटपटीत संवाद आणि भाषेचा गावरान बाज लेखनाला ताजेपणा आणतात. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन याचा ग्रामीण संस्कृतीवर होणारा परिण[...]
1947 ते 1959 या बारा वर्षांच्या कालखंडात विविध निमित्तांनी बडोदे, इंदूर, सातारा आणि मिरज या ठिकाणी श्री. वि. स. खांडेकरांनी दिलेल्या चार वाङ्मयीन भाषणांचा अंतर्भाव या पुस्तकात केला आहे.
त्यानंतरच[...]
अभोगी'चा अभ्यास करताना कथानक, व्यक्तिचित्रण, वातावरणनिर्मिती, भाषाशैली यापेक्षा प्रामुख्याने रचनापद्धतीचा विचार प्रकर्षाने करावा लागतो. कारण रणजित देसाईंच्या इतर कादंबर्यांच्या तुलनेत या कादंबरीची रच[...]
मती गुंग करणा-या घटना, अधिकाधिक गुंतागूत वाढवणारी परिस्थिती, गुन्ह्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी करावी लागणारी प्रयत्नांची शर्थ या सा-या गोष्टी पोलिसांच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. कित्येकदा गुन्हा करु[...]
खांडेकर म्हणतात "कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात-- प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून ती सहजगत्या कानांवर पडलेल्या एखाद्या चार-दोन ओळींच्या घटनेपर्यंत.
अशा अनेक अनुभवांत कथाबीजं[...]
अदम्य जिद्द' हे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे. रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या विलक्षण जीवनप्रवा[...]
अयान हरिसी अली अन्ना ग्रे लिखित ह्या गोष्टीत अदान आणि ईव्हा या किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचे खूप सुंदर वर्णन केले गेले आहे. पूर्णपणे भिन्न धर्म, संस्कृती आणि सामाजिक परिस्थिती असलेली दोन कोवळी मुले [...]
लोककथा' हा प्रत्येक संस्कृतीचा अनमोल ठेवा असतो. प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला तो जपण्यासाठी द्यायचा असतो, कारण त्यातून मनोरंजन तर होत असतंच, पण खूप शिकायलाही मिळत असतं. नवीन माहिती मिळते. एका पिढीकडू[...]
"स्वामी विवेकानंद या नावाचा केवळ उच्चारच आपल्याला एका उदात्त, उत्तुंग आणि उन्मनी अवस्थेत घेऊन जातो. त्यांच्या जीवनाचा वेध घेणे म्हणजे भारतीय संस्कृती, तिचे नैतिक अधिष्ठान, तिची जीवनमूल्यपद्धती यांचा अ[...]
सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही, मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता, त्यात लढणारे मात्र या भूमीचे पुत्र होते. विध्वंस होत होता इथल्या भूमीचा. विध्वंस होणारी आपली भूमी, युद्धात आणि सततच्या दुष्काळा[...]
यादवांनी जशा प्रयोगशील ग्रामीण कथा लिहिल्या तशाच ग्रामीणतेच्या कक्षेबाहेर जाऊनही अनेक प्रयोगशील कथा लिहिल्या.
नाट्य, विनोद, उपहास, भावावस्था इत्यादी जसे अनुभवाचे घटक असतात, तसा काव्यात्मता आणि कविता[...]
"तुमच्या मूर्ती म्हणजे काय असतं?" आदिवासी "मूर्ती दगडाची, धातूची प्रतिकृती." चेतन "प्रतिकृती कोणाची?" आदिवासी "माणसांची." चेतन माणसांच्या मदतीला येतात ते देव. आमच्या मदतीला आमची झाडं येतात म्हणून आम्[...]
विज्ञानाच्या कक्षेत न येताही ज्या घटनांवर संशोधन करावे असे अनेकांना
तीव्रतेने वाटते असे अनेक विषय 'गूढ’ म्हणून नोंदवले जातात. या
विषयांच्या काही अंगांबद्दल विज्ञानाने संशोधन केलेले असते. पण तर[...]
"आजचं मानवी मन मग ते जगातल्या कोणत्याही भागातलं असो, एका विचित्र पोकळीत गुदमरून तडफडत आहे. निसर्गाप्रमाणं मनुष्याच्या मनालाही श्रद्धांची, मूल्यांची आणि विचारांची पोकळी सहन होत नाही. जुन्या भावनांना आध[...]
आगरकरांच्या विशुद्ध उदात्त आणि प्रेरक व्यक्तित्वाचे किती तरी लहान
मोठे आकर्षक पैलू दाखविता येतील. विद्यार्थी, शिक्षक, लेखक, संपादक
आणि समाजसुधारक यांपैकी कोणत्याही दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले[...]
"स्वातंत्र्यशाहीर शिवराम महादेव परांजपे यांच्या आठ निवडक निबंधांचा श्री. खांडेकरांनी संपादित केलेला हा संग्रह. कल्पकतेचा स्वच्छंद विलास आणि पानापानांतून व्यक्त होणारी उत्कट स्वातंत्र्यभक्ती ही दोन गुण[...]
एड्सचे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांसाठी कार्य करताना डॉ. दिलीप बावचकर यांना जे हृदयस्पर्शी अनुभव आले, रुग्णांच्या वेदनांचे जे विदारक दर्शन घडले त्याचा परिपाक म्हणजे हे पुस्तक ! एड्सच्या रुग्णांचे अनुभ[...]
वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने छापलेले. गोष्टीतून गोष्ट सांगत जाणारे, 'अरेबियन नाइट्स’ सारखे त्याचे स्वरूप आहे.
वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तप[...]
साधू' या शब्दाचा खराखुरा अर्थ काय आहे याचं समग्र विवेचन कबीरांच्या कवनांमध्ये सापडतं. ओशोंनी त्यामध्ये अतिशय सुंदर शब्दांत भर घालून या कवनांचा विस्तारित अर्थ विशद केलेला आहे. माणसामधलं 'साधुत्व', त्या[...]
मोठी माणसं लहान मुलांना
नेहमीच शिकवत असतात.
उपदेशाच्या गोष्टी सांगून त्यांना शहाणं करतात.
पण कधी कधी लहान मुलंसुद्धा,
मोठ्या माणसांना शिकवतात ! अगदी आजीआजोबांनासुद्धा !
अन् त्यांनाही नातवंडा[...]
मुलांच्या छोट्याशा जगात मोठ्यांपेक्षाही खूप काही असतं. त्यात असतो जिव्हाळा, आपुलकी, सरळ दृष्टीने कुठल्याही वस्तूकडे पाहण्याची वृत्ती, कुतूहल, आनंद द्यावा-घ्यावा, सर्वत्र वाटावा ही मुलांची वृत्ती, मग त[...]
वि. स. खांडेकर जसे कादंबरीकार होते, कथाकार होते तसेच लघुनिबंधलेखकही होते. १९२७ पासून १९७६ पर्यंत त्यांनी २७७ लघुनिबंध लिहिलेले आहेत. त्यातील असंग्रहीत रहिलेल्यातील पंधरा लघुनिबंधांचा हा संग्रह. विषय व[...]
2003 चा उत्तम गुजराती कादंबरीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेली हृदयस्पर्शी कादंबरी 'अक्षयपात्र'.
तसं पाहिलं, तर सर्व लढायांच्या मुळाशी भीतीच असते. माणसाला सर्वप्रथम जेव्हा भीती वाटली असेल, तेव्हा ह[...]
चाळीस उतारू व पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग एवढाच आसरा त्यांना उरला ! थोडीशी वाईन व काही चॉकलेटे एवढेच खाद्य ! अपघात झाला तेव्ह[...]
कोणत्याही समाजाची सांस्कृतिक पातळी कितीही उंचावली तरी गुन्हेगारी प्रवृत्ती समाजात राहतेच. आताची गुन्हेगारी ही सर्वव्यापी, शक्तिमान झालेली आहे. तिची झेप प्रचंड आहे; पण सर्वसामान्य माणसाला त्यामुळे भिऊन[...]