वादळ माथा ते १९६५ भारत-पाक युद्ध
Pages: 368
Weight: 400 Gm
Binding:
Paperback
ISBN10: 8177661183
ISBN13: 9788184984538
Hard Copy Price:
R 350
/
$
3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Summary of the Book
भारत-चीन संघर्षाचा वणवा पेटला तेव्हां चीन वरचढ ठरला आणि पंतप्रधान पं. नेहरूंनी त्यावेळी महाराष्ट्राचे लोकप्रिय ठरलेले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांना संरक्षणमंत्रीपद सांभाळण्यासाठी तातडीने दिल्लीला बोलावून घेतले. ह्या निर्णयाचे उत्फूर्त स्वागत झाले, यशवंतरावजींचा उदो उदो झाला, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला खरा पण अशी धाव वाटते तेवढी सोपी नव्हती. देशात नवचैतन्य निर्माण करायचे होते, मानसिक धक्यातून खुद्द पंडितजींनाही सावरायचे होते, त्या पदासाठी उत्सुक असलेल्यांबरोबरच त्या पदावर विराजमान असलेल्या मान्यवर व्यक्तींलाही सांभाळून घ्यायचे होते, इतरही सामाजिक-राजकीय समस्या होत्याच, एकूणच ती स्वत:चाही तोल सांभाळायला लावणारी तारेवरची कसरतच होती, यशवंतराव त्या सार्यातून कसे निभावून गेले, ते वादळ त्यांनी कसे पचविले ह्याचे हे अगदी जवळच्या व्यक्तीने केलेले निरीक्षण !