Hard Copy Price:
25% OFF R 150R 113
/ $
1.45
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
R
225
/ $
2.88
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
महाभारत आणि श्रीमद्भभागवत या दोन्हींचे रचनाकार युद्धाचे तर भागवतात भक्ती आणि शांत रसाचे वर्णन आहे . यातील कथेत माणूस रमतो , पण चमत्कारात न गुंतता त्याचे सार काय आहे समजून घेणे आवश्यक आहे , असा विचार मांडत डॉ. वृषाली पटवर्धन यांनी 'नाथ-भागवत' मधून त्यातील सारसंग्रह वाचकांपुढे ठेवला आहे . यातील एकेका अध्यायातील श्लोकाचा नेमका सत्यार्थ लेखिकेने सांगितला आहे . परमेश्व , भक्ती , वैराग्य याचे अर्थ उलगडल्यानंतर भागवत कथेला सुरुवात होते. भगवंताच्या अवताराचे वर्णन , महर्षी व्यास यांचा असंतोष , देवर्षी नाराणाचे पूर्वचरित्र , अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे , युधिष्ठिराचा शोक , भीष्माचा प्राणत्याग , श्रीकृष्णाचे द्वारकेला गमन , परिक्षिताचा जन्म , धृतराष्ट्र व गांधारीचे वनात जाणे , पांडवाचे स्वर्गारोहण , राजा परीक्षितास शृंगी ऋषींचा शाप , शुकदेवांचे आगमन , शुकदेवांच्या कथेची सुरुवात , भगवंताचे अवतार आदी कथांचे सारग्रहण यातून करता येते.