Summary of the Book
शिंचं पुन्हा पुन्हा सांगत होतो, मुलीच्या लग्नाचा प्रश्र्न आहे. घाई करू नका. मुलीला नीट विचारा. तिचं कुठं प्रेमबिम नाही ना? पण नाही! शिंचं अखेर काय झालं?...
शिंचं मुलीचं हित महत्त्वाचं की वंश। कसलं आर्यवंशी आणि कसलं नागवंशी? सम्यक आणि वेदिका तर प्रेमवंशी... मी पोटापाण्याचा धंदा म्हणून लग्न जुळवून देत असलो, तरी मी मन जोडणारा माणूस आहे. तोडणारा नाही...
कुणाचंही आयुष्य बर्बाद करण्याचा कुणालाही अधिकार नाही... माणसानं मनं जोडावी.
- भावे भटजी