Rajratna thosar
20/01/2019
शूद्र पूर्वी कोण होते याचे सखोल संशोधन या ग्रंथात केलेले आहे. आर्य हे परकीय नसून येथीलच मूलनिवासी आहेत, असे यात डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादन केलेले असून टिळकांचे संशोधन अपूर्ण असल्याचे म्हटले आहे. तसेच शुद्रांची उत्पत्ती कशी झाली याचे विवेचन केलेले आहे.