Summary of the Book
कन्हैया कुमारने हे स्पष्ट सांगितले की, माझा न्यायव्यवस्थे वर व देशाच्या राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. त्याने ही लढाई जिंकली आणि तो प्रकाशझोतात आला. भाषणाच्या प्रभावी शैलीने लोकप्रिय झाला. जागतिक पातळीवर पोहोचला. युवकांच्या मनात त्याचा जीवनसंघर्ष जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होणे, सहज -स्वाभाविक होते . त्याच्या काही शिक्षकांनी नागरिक विद्यार्थी मित्रांनी त्याला ते शब्दबद्ध करायला सांगितले आणि 'बिहार ते तिहार' या पुस्तकाचा जन्म झाला . कन्हैया कुमारचा हा जीवनप्रवास युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.