Hard Copy Price:
25% OFF R 225R 169
/ $
2.17
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
40% OFFR 225R
136
/ $
1.74
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मृत्यू ही मानवी जीवनातील अटळ घटना असली तरी त्यापासून लांब जाण्याचा विचार माणूस करीत असतो. याचे कारण मृत्यूचे भय; पण मृत्युनंतरचे जीवनही सुंदर असते. मरणानंतर माणसाचा स्थूल देह नष्ट होतो. नंतर तो सूक्ष्म जगात प्रवेश करतो. या जगात प्रवेश करतो. या जगात त्याला सर्जनात्मक कार्य करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात. प्रेम व सेवा या गोष्टींना येथे महत्व असते. पैशाची कोणतीच गरज येथे भासत नाही, त्यामुळे मृत्युनंतरचे हे जीवन आनंदी, समाधानी असते, असे सरश्री यांनी 'मृत्यू उपरांत जीवन 'मधून सांगितले आहे. महाजीवन म्हणजे काय, मृत्यूचे आकलन, मृत्युपुर्वीची आणि नंतरची अवस्था, मृत्यूविषयी कर्मकांड आणि मान्यता, महानिर्वाण निर्माण आदी प्रकरणांतून मृत्युसंबंधी समज- गैरसमज, मृत्यूचे रहस्य जाणून निर्भय होऊन जीवन कसे जगावे, मृत्यू म्हणजे अंत नसून, महाजीवनाचा आरंभ असतो, याविषयी मार्गदर्शन केले आहे. स्वर्ग - नरक, भूत - पिशाच्च या संकल्पना कशा काल्पनिक आहेत, हेही त्यांनी सांगितले आहे. मृत्यूबाबत एक वेगळा विचार यात मांडला आहे.