अग्निपर्व
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 250 R 188 / $ 2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Book Review
Write a review

आकाश जोगळे
06 May 2022 11 41 AM

पुस्तकातील सदा हे पात्र माझ्या व्यक्तिमत्वाशी अगदी तंतोतंत जुळवून येत आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना जणू काही मी मलाच वाचत आहे असे जाणवत आहे. पुस्तकातील सदा हे पात्र माझ्या व्यक्तिमत्वाशी अगदी तंतोतंत जुळवून येत आहे. त्यामुळे पुस्तक वाचताना जणू काही मी मलाच वाचत आहे असे जाणवत आहे.
Santosh Jadhav
05 May 2022 09 53 PM

पुस्तक खूपच चांगले आहे. रायगडाचा प्रवास आपल्याला घरात बसून घेण्यासारखा आहे. रायगडाच्या अग्नीतांडवावर ही पहिलीच कादंबरी माझ्या वाचनात आली आहे. सर्वांनी आवर्जून वाचावी अशी ऐतिहासिक कादंबरी.
Vaibhav Patil
05 May 2022 12 24 AM

एखाद्या खास मित्रापासून ते लेखकापर्यंतचा एखाद्या व्यक्तीचा प्रवास बघायला मिळणे , एखाद्या रायगडावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हातून एक पर्व लिहिलं जाणं , आणि रायगडावरच्या प्रेमाला अजून उभारी मिळणं , अशा अजून बऱ्याच गोष्टी म्हणजे मित्रा ,तुझ्या हातून लिहिलेलं हे "अग्निपर्व " आधी आजोबा आणि नंतर वडील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत कामाला ,त्यामुळे सदाशिव नावाच्या या पुस्तकाच्या पात्राला कंपनीत जाण्याची मुभा मिळते ..आजोबांना शिवराय आणि स्वराज्य याबद्दल विशेष प्रेम आहे , पण सदाशिव चे वडील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला गैरकामात मदत करतातय , सुंदर हस्ताक्षर असल्यामुळे त्याची कंपनीमध्ये वाहवा , पत्र व्यवहार बघत असताना कंपनीचे रायगड पाडण्याची धोरणे लक्षात येणे , त्या काळात नवीन आलेले इंग्रजी अधिकारी ,त्याची कार्यनीती , कंपनीच वातावरण आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य , रायगड आणि त्याच्या भोवती घडणाऱ्या घटना यांचा सुरेख मिलाफ लेखनाने या पुस्तकात दिला आहे ...मुंबई ते महाड सदाशिव ने केलेला प्रवास प्रचंड भारी लिहिला आहे सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की काय होतंय याची उत्सुकता मनात कायम ठेवत लेखकाने पुस्तकात गुंतवून ठेवलं आहे ...
सागर पाटील
27 Apr 2022 04 22 PM

पुस्तक अतिशय सुंदर आहे. रायगडाची कथा आणि व्यथा दोन्ही भरीव शब्दांत मांडल्या आहेत. मुंबई पासून ते रायगड पर्यंतच्या प्रवासाचे जिवंत वर्णन लेखकांनी केले आहेत. आवर्जून नवीन काहीतरी वाचावे असे हे पुस्तक आहे.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat