Notify Me
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me
Preview
Summary of the Book
मुंबई ही आज देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. मुंबईचे हे महत्व केवळ आजचे नाही, तर ब्रिटीशकाळातही मुंबई आजच्या एवढीचं महत्वाची मानली जात होती, हे जयराज साळगावकर यांच्या या पुस्तकातून समजते. मुंबई शहराचे गॅझेटिअर मराठीतून प्रसिद्ध करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा.
मुंबई शहराचे गॅझेटिअर मराठीतून प्रसिद्ध करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. मुंबईचे गॅझेटिअर १९०९ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाले होते. मुंबईची आजची वाढ, विकास कसा झाला हे समजून घेण्यासाठी हे गॅझेटिअर उपयुक्त ठरावे. पुस्तकात प्रारंभी हिंदू कालखंड, मुस्लिम कालखंड आणि पोर्तुगीज कालखंडाचा आढावा घेतला आहे. त्यानंतर १६६१ पासून ब्रिटीश कालखंड सुरु होतो.
१६६१ ते १९०२ असा टप्प्याटप्प्याने ब्रिटिश कालखंडाचा विस्तृत आढावा घेतला आहे. ब्रिटीश राज्यपालांची यादी, पत्रे, काही दुर्मिळ छायाचित्रे आदींचाही पुस्तकात समावेश आहे.