Summary of the Book
'एकटी'
चाळीस वर्षापूर्वी घडलेल्या, घटनेशी मनु अजूनही इतका सलग्न आहे की,, आपली पत्नी घरदार, मुलं बाळं, व्यवसाय सर्व काही व्यवस्थित असूनही तो मंजुशी निस्वार्थ भावनेने प्रेम करतोय. मनुचं मन अगदी स्वच्छ आहे. पण काय अशा प्रेमाला हा समाज मान्य करेल? या दोघांच्या भावनेला त्यांचे कुटुंब मान्य करतील? माणू आणि मंजू जर इतके व्याकूळ होते तर मग त्यांनी लग्न का नाही केलं? कादंबरीच्या पूर्वार्धात हे सगळे प्रश्न मनाला विचलित करतात, परंतु कादंबरीच्या शेवटला येईपर्यंत वाचकाच मन सहानुभूतीनं आणि डोळे अश्रूंनी भरून येतात.