Summary of the Book
साहित्यातील महत्त्वाची तत्त्वे,विचार प्रणाल्या,अंगोपांगे यांचा मराठी साहित्याच्या संदर्भात सर्वसाधारण परिचय करून देणे आणि वाङ्मयविषयक लेखनाला नेटके वळण कसे लागेल याचे स्थूल दिग्दर्शन करणे हे या पुस्तकाचे उद्दिट आहे. वाङ्ममयविषयक लेखन करणा-या नवोदित अभासकांना आणि विद्यार्थीवर्गाला हे पुस्तक उपायोगी आहे.निबंधलेखनाचे स्वरूप, सामग्री,लेखनरिती,निबंधविषयाचे वर्गीकरण आणि वाङ्ममयीन कल्पनांचे स्पटीकरण प्रा.जाधवांनी या पुस्तकात दिले आहे.