Hard Copy Price:
R 250
/ $
3.57
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
eBook Price:
25% OFFR 250R
188
/ $
2.69
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
बाबरी मशिदीच्या घटनेनंतर भारतात हिंदू व मुसलमानांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला. दोन्ही समाजातील संघटनांकडून व राजकारण्यांमुळे तो वाढत गेला. त्यामुळे सर्वसामान्य जनता संभ्रमात, गोंधळात पडली. भारतीय मुस्लिमांविषयी जे लिहिले गेले आहे त्यातून या समाजाची पुरेशी व वस्तुनिष्ठ ओळख होत नाही. या दृष्टीने प्रा. फकरुद्दिन बेन्नूर यांनी भारतीय मुस्लिमांची सामाजिक स्थिती, मानसिकता याचा अभ्यास केला. त्यांचा समाज, जातीव्यवस्था, त्यांचे जगणे, न्यूनगंड, भयगंड, असुरक्षिततेची भावना याविषयी लिहिले आहे. १६ व्या, १७ व्या शतकातील वातावरण व १९९० नंतर बदलत गेलेले राजकारण, त्याचे मुस्लिमांवर होणारे परिणाम यावर यात प्रकाश टाकला आहे.