Summary of the Book
आजचा कृषी उद्योग म्हणजे पारंपारिक आणि आधुनिकतेचा संगम आहे. महाराष्ट्र शेतीव्यवसायात आघाडीवर आहे. या यशाचे वाटेकरी शेतीउद्योजकांच्या गाथा या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सोपान कांचन, सतीश मगर, उदय बोरावके, रामराव जगताप, वैद्य परशुराम खडीवाले, निलेश बोबडे, बी. जे. देशमुख, रश्मीकुमार अॅब्रॉल, विश्वास जोगदंड, प्रकाश कुतवळ, प्रवीण शर्मा, शेखर फाटक, प्रशांत कोंडे, विनय डिंगरे, रघुनाथ आल्हाट, चंद्रकांत पाठक, प्रदीप लोखंडे, राजेश रासकर, प्रकाश धारप, राहुल म्हस्के, डॉ. कुसुम ताम्हणे, रवींद्र कर्वे, के. के. गिरमे, राजेश एडके आणि डॉ. मुकुंद घारे यांच्या यशोगाथा पुस्तकात वाचायला मिळतात.