Summary of the Book
तत्त्वज्ञान हे वेगवेगळ्या विचारशक्तीच्या माणसांमध्ये कशा वेगवेगळ्या प्रेरणा निर्माण करते आणि त्या प्रेरणा व्यक्तीच्या जीवनधारा कशा संपूर्ण बदलून टाकतात याचे दर्शन 'धर्मश्री' कादंबरीत स्पष्टपणे होते. जीवनाबद्दल प्रत्येकाला असलेली श्रद्धा व जीवनाची मूल्ये यांच्यातला संघर्ष व शेवटी निघणारे सत्य यांचा संगम 'धर्मश्री' मध्ये दिसून येतो. हा संगम तत्त्वज्ञानाच्या रुपाने वाहतो, पण कादंबरीची सुबोधता व सौंदर्य बिघडवून टाकत नाही.
- विजयालक्ष्मी रेवणकर