Summary of the Book
" आजकाल मनुवर कैकांचा राग आहे. टे ठीकही आहे" --- ज्या वचनांवर राग आहे ती विषमतेची वचने काढून टाकली तरी मनुचे काही बिघडत नाही. कारण की मनूला विषमता नको व्यवस्था हवी - -( मनुस्मृतीत ) जी विसंगती दिसेल ती आपल्या जीवनातील विसंगती आहे."
मनुस्मृतीतील निवडक ४०० श्लोक अनुवादासह