Aniruddha Shirodkar
13/08/2016
छान आहे . मला एंड फारसा आवडला नाही . रथचक्र साहित्य म्हणून गारंबीचा बापूपेक्षा सरस आहे ... भाषा , लेखनशैली वगैरेबाबत पण गारंबीचा बापूच माझी अधिक आवडती आहे .
आपल्या पोटच्या मुलांनी शिकावं, त्यांना समाजात मानाने जगता यावं; यासाठीच केवळ आपलं आयुष्य वाहून घेणाऱ्या 'आई' ची ही कहाणी.
संन्यासी नवरा, त्रासदायक दीर - जावा या सगळ्या कचाट्यातून एकटी बाहेर पडून ती मुलाला शिक्षण देते परंतु खस्ता खाऊनही आयुष्याच्या शेवटी आत्महत्येशिवाय तिचाकडे कोणताच पर्याय उरत नाही.
कादंबरी ही नेहमी खऱ्या आयुष्याचं प्रतिनिधित्व करते हे माहित असूनसुद्धा चित्रपटाप्रमाणे HAPPY ENDING ची सवय लागलेल्या मनाला 'रथचक्र' चा शेवट चटका लावून जातो.
'गारंबीच्या बापू'स तोडीस तोड कादंबरी म्हणता येईल.
Vishal S. Mathpati
04 Feb 2011 05 30 AM
I like the Novel. In this novel story is as same as my family.
सुमंत क्षीरसागर
29/10/2010
श्री ना पेंडसेंच सर्वात सुंदर पुस्तक आहे हे!!