Hard Copy Price:
33% OFF R 1500R 1000
/
$
35.00
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 1500R
1200
/ $
15.38
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
'जब तु आया जगत में, जग हासे तु रोय, ऐसी करनी किजीए, तु हासे जग रोये,' 'पानी विच मौन पियासी, मोंही सून सून आवै हाँसी,' 'आयौ दिन गौनके, मन होत हुलास, डोलिया उठावे बीजा बनवाँ हो, जहाँ हमार,' संत कबीराच्या अशा चिंतनशील वचनांचा नेमका अर्थ समजून देणारे हे देखणे पुस्तक आहे. ज्येष्ठ लेखक रतनलाल सोनग्रा यांनी कबीर प्रेमातून सिद्ध केलेले हे पुस्तक विचारप्रवृत्त करणारे आणि डोळ्यांना सुखावणारे आहे.
पुस्तकात प्रत्येक पानावर एक दोहा घेऊन त्याचा मराठीतून अनुवाद सादर केला आहे. कबीराच्या वचनांमधील लय अनुवादातही कायम राहिली आहे, हे याचे वैशिष्ट्य. 'असीम अणूची एकता कळते,' हिंदू-मुस्लीम हे भेद देखील वरकरणी आहेत,' अशी चिंतनशील वाक्ये पानोपानी समोर येतात.