Summary of the Book
सौ. पौर्णिमा हुंडीवाले यांचा हा कथासंग्रह. या कथासंग्रहात एकूण 11 कथा आहेत. कवी किशोर कदम यांची प्रस्तावना कथासंग्रहाला आहे.
ग्रामीण भागातील जीवन ,पाश्चात्त्य संस्कृतीच्या वळणाच्या अशा वेगवेगळ्या कथा संग्रहात घेतल्या आहेत. सगळ्याच कथा या अतिशय नेमक्या आणि नेटक्या स्वरूपाच्या आहेत. कुठेही पाल्हाळ आणि पल्लेदार वाक्य नाहीत. त्यामुळे वाचकांच्या मनाची त्या पकड घेतात.