Summary of the Book
सडेतोड लेखन करणारा संवेदनशील पत्रकार अशी गुरुनाथ माळी यांची ख्याती आहे. कोल्हापूर शहर, त्याची वैशिष्ट्य, होत जाणारे बदल हे सर्व "कोल्हापुरी फटका' या पुस्तकातल्या लेखांचे विषय आहेत. या पुस्तकात एकूण 25 लेख आहेत आणि ते प्रसंगपरत्वे लिहिलेले आहेत.
कोल्हापूरमधला सकाळच्या वेळेचे वर्णन करताना त्यांची लेखणी खूपच संवेदनशील होते, तर बदलत्या राजकीय संस्कृतीवर भाष्य करताना तिची धार वाढत जाते.