Summary of the Book
‘कॉल मी कॅप्टन रॉबर्ट’ यातले समरनाट्य थरारक आहे. युद्ध, जीवनाची अस्थिरता, जगण्याची-सुखाने जगण्याची ईर्ष्या, देशप्रेम, संसाराची ओढ अशा अनेक मूलभूत भावनांचा प्रक्षोभक संघर्ष श्री. जोशी यांनी या नाटकात दाखवला आहे; रंगवला आहे.
-जयवंत दळवी