Summary of the Book
गांधीजींचे विचार, उच्चार आणि आचार; सत्य आणि अहिंसा या दोन प्रमुख तत्वांभोवती फिरत असल्याने, त्या दृष्टिनेच त्यांनी स्वतंत्र्य भारतातील माणूस घडवण्याचा प्रयत्न केला. गांधी हे रसायनच वेगळे होते. त्यामुळे गांधीजींचे चरित्र प्रत्येकाने आपल्यास जसे सोईचे वाटले, तसे गडद किंवा फिके रंगवले...