Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
1964 मध्ये भारत आणि न्यूझिलंड यांच्यातील क्रिकेट कसोटी सामन्याच्या मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात वेंकटराघवन या फिरकीपटूने ऐतिहासिक कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला होता. आधीचे तीन सामने अनिर्णित राहिल्याने या सामन्याला महत्त्व होते.
या सामन्यात कमीत कमी धावा देऊन दोन्हा डावात मिळून वेंकटराघवनने 12 बळी घेतले होते. हा सामना वेंकटराघवनमुळे सगळ्यांच्या लक्षात राहिला. अशाच कसोटी सामन्यांची आणि किक्रेटजगतात लोकप्रिय असलेल्या खेळाडूंच्या कामगिरीची नोंद करणारे हे पुस्तक. 1946 पासून 1990 पर्यंतच्या कसोटी सामन्यांतील निवडक सामन्याची माहिती आणि तो काळ जिवंत करणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद विश्वास भोपटकर यांनी केला आहे. कसोटी क्रिकेटही वन-डे सामन्याप्रमाणे रोमहर्षक होऊ शकते याची साक्ष हे पुस्तक आहे.