Summary of the Book
भारताच्या फाळणीला जबाबदार असणाऱ्या शीर्षस्थ नेत्यांच्या अनीतीचा दंभस्फोट हा प्रस्तुत खळबळजनक ग्रंथाचा मुख्य उद्देश आहे.
तत्कालीन राजकारणातील एक वेगळी व्यक्तिमत्त्व डॉ. ना. भा. खरे. यांचे हे झणझणीत आत्मवृत्त एक विश्वसनीय राजकीय दस्तऐवज म्हणूनही महत्वाचे आहे. कारण म्ध्यप्रांत्त वऱ्हाडाचे भाषिक राजकारण, अल्वारमधील धार्मिक कलह आणि कॉंग्रेस - हिंदुमहासभा या राजकीय पक्षांमधील लेखकाचा प्रवास, सावरकर- सुभाष यांचा त्यांच्याशी सहवास याची तपशीलवार नोंद या स्मरणग्रंथात आहे.