Summary of the Book
तळागाळातील गरिबातील गरीब शेतकऱ्यालाही सरकारी योजनांचा लाभ मिळावा. त्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागू शकेल,
अशा शेतीच्या योजनांचा समावेश कृषिमित्र गजेंद्र बडे यांनी केला आहे.
कृषी, फलोत्पादन, पणन, पशुसंवर्धन, रेशीम शेती, दुग्ध विकास, समाजकल्याण, ग्रामोद्योग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद आणि
जिल्हा बँक आदी विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांना प्राधान्याने स्थान देण्यात आले आहे.
बेरोजगार तरुण, अपंग, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक, दुध उत्पादक आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांना या योजना पडू शकतील. अनुदान,
सवलतींची उपयुक्त माहिती हे या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य आहे.