Summary of the Book
देशात 33 लाख "एन.जी.ओ.' काम करत आहेत. या संस्थांमध्ये दोन कोटी लोक काम करत आहेत. वर्षाला 40 हजार ते 80 हजार कोटी रुपयांचे फंडिंग या क्षेत्रात होत आहे. या "एन. जी.ओ.'चं काम कसं चालतं, याचे उद्देश यासंबंधीची माहिती या पुस्तकात आहे. डॉ. आनंद तेलतुंबडे, डॉ. गोपाळ गुरू, प्रा. जयदेव डोळे आणि उद्धव कांबळे आदी मान्यवरांचे आठ लेख या पुस्तकात आहेत. प्रा. विलास रणसुभे यांनी या पुस्तकांचे संपादन केले आहे.