Summary of the Book
'पाणी' हे जीवन आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पाणी व पृथ्वी विलग करता येत नाही. पाण्यामुळेच अवघी जीवनसृष्टी निर्माण झाली. विविध प्रकारचे सजीव जन्माला आले. मानव संस्कृती बहरली. तसेच पाण्यामुळे ती नाशही पावली. हे चक्र सातत्याने घडत असते. पाण्यावर जीवन अवलंबून असले तरी त्याचे वितरण मात्र विषम आहे. त्यामुळे जगात वैविध्यपूर्ण भौगोलिक स्थाने निर्माण झाली आहेत. 'पाणी' हे जीवन आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पाणी व पृथ्वी विलग करता येत नाही. पाण्यामुळेच अवघी जीवनसृष्टी निर्माण झाली. विविध प्रकारचे सजीव जन्माला आले. मानव संस्कृती बहरली. तसेच पाण्यामुळे ती नाशही पावली. हे चक्र सातत्याने घडत असते. पाण्यावर जीवन अवलंबून असले तरी त्याचे वितरण मात्र विषम आहे. त्यामुळे जगात वैविध्यपूर्ण भौगोलिक स्थाने निर्माण झाली आहेत.