Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
देशाची प्रगती ही वेगवेगळ्या क्षेत्रांतील विकासाशी संबंधित असते. कृषी, औद्योगिक ही त्यापैकी महत्त्वाची क्षेत्रे आहेत. देशातील अर्थव्यवस्था समतोल राखण्यासाठी कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले जाते. सरकार सर्व गोष्टींचा विचार यासाठी करते. मात्र तरीही अर्थव्यवस्थेतील चढ-उतार सतत सुरू असतात. व्यक्तिगत पातळीवर याचा संबंध महागाईशी लावला जातो.
सरकारच्या अंदाजपत्रकात आर्थिक सुधारणांसाठी तरतूद केली जाते. त्यांचा परिणाम नागरिकांच्या विकासावर होतो. या आर्थिक सुधारणा, त्याची व्याप्ती, नागरिकांशी त्याचा संबंध याची सखोल माहिती डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी ‘आर्थिक सुधारणा आणि विकासाचा मानवी चेहरा’ यात दिली आहे. देशात आतापर्यंत राबविलेल्या योजना, उपक्रम फायदेशीर ठरले की नाहीत, याचे वास्तव यात मांडले आहे.