shashank eklare
14/03/2017
kamat danger manus aahe ! pratyek marathi manus asach danger asla tar aapli pichhehat kadhich honar nahi !must read and hats to vitthal sir !!
Anshuman Paranjape
25/02/2016
विठ्ठल कामत यांनी लिहिलेले अनुभव विलक्षण आहेत. नाउमेद होऊन आत्महत्या करण्यापर्यंत गेलेला माणूस परत आपल्या पायांवर नुसताच उभा नाही राहिला तर Eco friendly हॉटेल च्या शर्यतीत Ecotel ला प्रथम क्रमांक मिळवून दाखवला.प्रेरणादायी पुस्तक आहे.खरच कष्टता सौख्य मानावे.
Jayesh Ambre
08 Jun 2014 05 30 AM
Very Nice Book Must Read
तीव्र इच्छा असली तर ध्येय सध्या करता येते
विवेक घारपुरे
02 Feb 2011 05 30 AM
व्यवसायातले प्रांजळ अनुभव. पैसे नसले पण तीव्र इच्छा असली तर ध्येय सध्या करता येते, हा धडा मिळतो. सर्व व्यावसायिकांनी वाचण्यासारखे पुस्तक.