Summary of the Book
लेखक स्वतः एक वाघू असून लहानपणापासून ते खंडोबाच्या जागरणाचा कार्यक्रम करतात. जागरण ही लोक कला आहे व तिच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच समाजाच्या पदरात बरेच काही चांगले टाकता येते. माणसाला भल्याबु-या गोष्टींची जाणीव करून देता येते. अशा भावनेने प्रेरित होऊन केलेला श्री. मार्तंडराव वाळके यांचा प्रामाणिक प्रयत्न.