Summary of the Book
थोरांची चरित्रे का वाचावीत, या प्रश्नाचं अल्पाक्षरी उत्तर म्हणजे आपल्या वादाहीसाठी. थोरांच्या चरित्रांतू आपल्याला प्रेरणा मिळते, ज्ञान मिळते आणि पुढे जाण्याचा मार्ग सापडतो. शं. बा. मठ यांनी या पुस्तकात लिहिलेली चरित्रे वाचली की याचा प्रत्यय येतो. श्री व्यास महर्षी, मध्वाचार्य, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, रमण महर्षी, राघवेंद्र स्वामी,
योगी श्री अरविंद यांसारखे तत्ववेत्ते आणि भर्तृहरी, कवि कुलगुरू कालिदास, जगन्नाथ पंडित यांच्या अल्पचरित्रांचा पुस्तकात समावेश केला आहे. हे सर्वजण वेगवेगळ्या काळत जन्मले आणी सर्वांनीच भारतीय तत्वविचारांना वळण दिले. समृद्ध बनविले. ज्ञान, तत्वज्ञानाचा मार्ग दाखविला. धर्म, संस्कृतीचा आत्मा उलगडून दाखविला. ते वाचावे असेच!