Summary of the Book
२००९ पासून मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसभा-विधानसभा निवडणूका होणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा चिकित्सकपणे, तपशीलवार व अध्ययावत आकडेवारीसह प्रकाश पवार यांनी वेध घेतला आहे. या पुनर्रचने नंतर महाराष्ट्रात एका नव्या नेतृत्वाचा उदय कसा होऊ घातला आहे याची पूर्वसूचना हा ग्रंथ देतो. महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक व राजकीय समीकरणे कशी बदलणार आहेत याची कल्पना या ग्रंथाने येते.