Summary of the Book
इंग्रजी भाषेत फळ्यावर लिहिलेलं आपल्याला कळायच्या आधीच फळ्यावरून पुसलं जात . मात्र याकडे पालक , शिक्षकांसहित सगळेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताहेत .
भारतीय भाषांचा विकास व्हायचा असेल तर सामान्य माणसाला हवी आणि वापराच्या अधिकाराची जाणीव व्हायला हवी आणि त्याला इंग्रजीच्या न्यूनगंडातून बाहेर बाहेर काढायला हवं . इंग्रजीच्या पलीकडे आपल्या भाषा महत्त्वाच्या आहेत या मताचा प्रचार व्हायला हवा ... लोकांचा आत्मविश्वास वाढला तर भाषेचा वापरही आपोआप वाढेल .... राजकीय वर्गाला भारतीय भाषांमध्ये ज्ञान आणि व्यवहार असण्याचं महत्त्व अजून कळलेलं नसणं आहे . भाषेचा वापर लोकांच्या इच्छेवर नाही , तर बंधनाने आणि आग्रहाने वाढतो.