सुरेश स. वैद्य
05 Mar 2011 05 30 AM
चाणक्य चा जन्म भारतात झाला आणि त्या देशात आपण जन्माल आलो हे आपलं भाग्य आहे याचा प्रत्येक भारतीयांना अभिमान असावा .....अस महान्कार्या करून ठेवलं आहे चाणक्या ने ....त्याच्या नीतीने जो देश चालेल त्या देशाचा कधीच अस्त होणार नाही ... अखंड भारताची संकल्पना यशस्वी रीतीने अमलात आणण्याचे महान कार्य ह्या युग्याने निस्वार्थपणे केला .. मातृभूमी साठी रक्षण म्हणजे काय हे चाणक्याने कृतीने करून दाखवलं .. आयुष्यात ज्यांना यशस्वी व्हायचं त्यांच्यासाठी चाणक्य चा मार्गदर्शन उपयुक्त ठरेल ....**********