Vinod Vasant Ragade
09 Nov 2022 05 30 AM
मनाला शांत ठेवणारे, वैचारिक पातळी वाढविणारे, अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याची सविस्तर वर्णन करणारे सुंदर आणि सोप्या भाषेतील लेखन. पुज्जनीय श्री प्रमुख स्वामी महाराज आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्यातील एका निरागस मैत्रीचे सुंदर उदाहरण म्हणजे हे पुस्तक होय.