प्रकाश त्रिंबक वैद्य
23 May 2012 01 40 PM
हर्ष,,
भूमिका आणि अहोभाव वाचून पाहीले,,
भूमिका अतिशय छान मांडली आहे आणि
पुस्तका पेक्षा लेखकाचे/कवीचे अंतरंग किंवा
विचार कळण्यास त्याचे महत्व सगळ्यात
जास्त असते, याचे कारण असे की काय
मनोविचार किंवा आठवणी/साठवणी
या लेखना मागे आहेत ते कळून येते,
एकदा ते कळले की वाचकाची मनोवृत्ती
त्याच्याशी सलग्न होऊन विषय/आशय
कळण्यास सोपे पडते आणि पडणारा
प्रभाव पण आपले काम करून जातो.
या पुस्तकाला प्रतिसाद उत्तम मिळेल यात
शंका नाही. किती पेक्षा कोणी वाचले हे
जास्त महत्वाचे नाही का?
शुभकार्याला अनेकानेक शुभेच्छा
मिळाल्या असतीलच त्यात माझी थोडी
भर घालतो.