Summary of the Book
'राष्ट्रवाद' हा जीवनातील महत्वपूर्ण अंग आहे. मात्र आंतरराष्ट्रवाद, मानवतावाद, अहिंसा आदींमुळे राष्ट्रवादाची धार बोथट झाली आहे. मात्र प्रसंगी आंतरराष्ट्रवादाला तिलांजली देऊन राष्ट्रवादाची जास् धरावी लागते, असे मत विचारवंत डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे मांडले आहे. त्यांचे राष्ट्रवादाबाबतचे विचार 'भारतच' राष्ट्रवाद'मध्ये विस्ताराने मांडले आहेत. मानसिक विकासासाठी राष्ट्रवाद कसा आवश्यक आहे, हे यातील लेखांमध्ये त्यांनी सांगितले आहे; तसेच राष्ट्रावादशी संलग्न प्रश्न, समस्या, त्याची विवध अंग याचा लेखांत अंतर्भाव आहे. राष्ट्रवादाला वाहिलेल्या लेखसंग्रहाचे संपादन स. ह. देशपांडे य. शं. लेले यांनी केले आहे.