Summary of the Book
• लक्ष्मी, प्राण, जीवन, शरीर सगळं काही गतिमान आहे. फक्त धर्म हेच स्थिर आहे.
• एक गुणवान पुत्र शेकडो मूर्ख पुत्रांपेक्षा चांगला आहे. एकच चंद्रमा अंधाराला नष्ट करतो, पण हजारों तारे असे करू शकत नाही.
• आईहून मोठी कुठली देवता नाही.
• पित्याचे सर्वात मोठे कर्तव्य आहे की पुत्राला चांगल्यातले चांगले शिक्षण दे.
• दुष्टाच्या सगळ्या शरीरात विष असते.
• दुष्ट आणि काट्यांना जोड्यांनी चिरडावे किंवा त्यांच्या मार्गातूनच सरकून जावे.
• ज्यांच्या जवळ धन आहे, त्यांचे पुष्कळ मित्र, भाऊ-बंधु आणि नातलग असतात.
• अन्न, पाणी आणि सुभाषित हेच पृथ्वीचे तीन रत्न आहेत. मुर्खांनी उगीचच दगडाच्या तुकड्यांना रत्नाचे नाव दिले.
• सोन्यात सुगंध, उसात फळं, चंदनात फुलं नसतात. विद्वान श्रीमंत नसतो आणि राजा दीर्घजीवी नसतो.
• बरोबरीची पातळी असणाऱ्यांमध्येच मैत्री शोभते.
• कोकिळेचे रूप तिचे स्वर आहे. पतिव्रता असणेच स्त्रियांचे सौंदर्य आहे.