Summary of the Book
प्रामुख्याने ५ वी ते १२ वी या गटातील विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. यात सोप्या भाषेत परीक्षेसंबंधीचे सर्व मुद्दे / पैलू यांची थोडक्यात शब्दामध्ये सर्वकष साधार सोदाहरण माहिती देऊन मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थांच्या मनातील भीती / गैरसमज दूर करून त्याचा आत्मविश्वास वाढविणारे हे प्रभावी लेखन आहे.