केळशी गावातील अनेक सण, पद्धती, समुद्रकिनारी असलेला वाळूचा डोंगर, त्याचे महत्व मस्त सांगीतले आहे... विशेषतः दापोली, साने गुरुजी स्मारक, उन्हावरे गावाची छान माहिती दिली आहे...
पुस्तक वाचताना जणू गावातून फिरत आहोत असेच वाटते...
आणि लेखकाला आलेले अमानवीय अनुभव अंगावर काटा उभा करतात..