Hard Copy Price:
25% OFF R 450R 337
/ $
4.32
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
कवयित्री वैष्णवी यांच्या तीन कवितासंग्रहाच्या हा संच आहे. संवेदनशील मनाने टिपलेला आसपास, मनात उमटलेले विचारतरंग आणि तटस्थपाने केलेले चिंतन त्यांनी या कवितासंग्रहांतील कवितांमधून शब्दबद्ध केले आहे.' प्रिय तुझ्यासाठी' या संग्रहातील कविता अर्थातच प्रेमी जीवांच्या व्यथा - वेदना, काळज्या. प्रेमभावाचे चित्रण करणाऱ्या आहेत. 'तुझ्या श्वासातलं माझं अस्तित्व.
तु सहजपणे नाकारलंस तरी,' अशी भावना व्यक्त करते. 'टपटपणं 'मधील कवितांमधून निसर्ग, माणूस यांचे नाते जसे सांगते, तशीच माणसामाणसातील नात्यांचाही चिंतनशील वेध घेते. 'नसतातच किनारे काही नात्यांना,' असे म्हणतानाच 'असतोच रे अंत समुद्रालाही, कुठंतरी' असा विचारही मनात उमटलेला असतो. 'असंही.... तसंही ....'मधील मुक्तछंदातील कविता 'माझ्या श्वासातच फिरे, तुझ्या श्वासातच फिरे, तुझ्या स्वसाचा वावर.....' असे सांगणारी आहे.