Summary of the Book
विसावा शतकाचा पूर्वार्धातील सर्वश्रे तत्त्वज्ञ म्हणून बर्टांड रसेलचा रास्त गौरव केला जातो. पण तो केवळ तत्त्वज्ञ नव्हता, मानवी ज्ञानाचा अनेक शाखांमधे त्याने अजोड कार्य केले. विचारवंतांचा एक नवा मानदंडच निर्माण करणाऱ्या या असामान्य वक्तीच्या विचारांची थोडक्यात पण सारभूत तोंडओळख मराठी वाचकांना व्हावी या हेतूने हे संकलनकेले आहे. प्रा. कविमंडन हे व्यासंगी प्राधापक, तत्त्चचिंतक आणि रसेलवर निस्सीम प्रेम करणारे रसिकही आहेत. तामुळे प्रस्तुत ग्रंथ तांनी मोठ्या उत्साहाने आणि साक्षेपाने तयार केला आहे.