Summary of the Book
" यशवंतरावांचे विचार पश्चिमेकडून वाहणारे सह्याद्रीचे वारे आहेत. हे विचार युगांतराचा संदेश देतात." असे उद्गार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी काढले होते. सहृदय व संस्कारशील नेतृत्व, चतुरस्त्र वाचक, साक्षेपी लेखक, व्यासंगी वक्ता व अभिरुचीसंपन्न कालारसिकतेचा प्रत्यय देणारं लोकोत्तर व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण. त्यांच्याच लेखणीतून उतरलेल्या त्यांच्या शाश्वत विचारांचा तेजस्वी वारसा.