Akash Tanaji Shinde
14/05/2019
सर आपण लिहिलेले पुस्तक आपल्या पसंतीचे असून ते इतरांच्याही पसंतीचे होत आहे
तोपावेतो आपण जे कार्य करता तेही अनमोल स्वरूपाचे असे ते आहेच पण आपणाला खेद असेल असे आपण असू नये तर सर्वोतोपरी सर्वांचा सर्वांगी विचार हा क्रियाशील विश्वासात जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत तो विश्वास आपल्या काव्यांवरील असाच ठेवा जसा आता आहे कारण जो तो आपण गमावला तर नंतर मिळणे ते खूप कष्ट दायी असो तो हा विश्वास होय.
धन्यवाद!!!!💐💐💐💐💐💐